पिंड माझा कवी असा, जगण्याचा ध्यास नवं।
_
१
दुःखाच्या त्या वाळवंटी, उरला फक्त श्वास नवं,
कोरड्याही काळजात उमटे, आशेचा भास नवं।
२
धिंड निघाली गावातून, मिळाला किती त्रास नवं,
तरीही माझ्या ओठी राहे, स्वाभिमान सुवास नवं।
_
‘अभि’ शब्दांच्या दुनियेत, चालत राहे प्रवास नवं
तेव्हा प्रत्येक श्वासातून, जन्मतं पुन्हा नवं।
अभिजीत Abhijeet
No comments:
Post a Comment